शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

माणूसपण जागे करण्यासाठी साहित्य लिहावे - डॉ. आनंद पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 19:46 IST

समाजाला दिशा देणारी साहित्यकृती श्रेष्ठ असते; यासाठी लेखकांनी व वाचकांनी जगाकडे बघून चिंतन करावे. आपण अशी रचना करा की, अद्यापि कोणी केलेली नाही. दर्जेदार साहित्यनिर्मितीत माणूसपण जागे करणे हाच उद्देश असला

ठळक मुद्देअसे प्रतिपादन गोवा विद्यापीठाचे इंग्रजी विभागप्रमुख डॉ. आनंद पाटील यांनी केले.परखडपणे लेखन करून समाजाला प्रेरित करावे

कोल्हापूर : समाजाला दिशा देणारी साहित्यकृती श्रेष्ठ असते; यासाठी लेखकांनी व वाचकांनी जगाकडे बघून चिंतन करावे. आपण अशी रचना करा की, अद्यापि कोणी केलेली नाही. दर्जेदार साहित्यनिर्मितीत माणूसपण जागे करणे हाच उद्देश असला पाहिजे, असे प्रतिपादन गोवा विद्यापीठाचे इंग्रजी विभागप्रमुख डॉ. आनंद पाटील यांनी केले.विवेकानंद महाविद्यालयाच्या वाङ्मय मंडळातर्फे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर होते.

डॉ. पाटील म्हणाले, सध्या ज्ञानाचे, लेखनाचे पुरस्काराचे राजकारण होत आहे; पण समाजमान्य असणाऱ्या नव्या साहित्यकृतीचेही तितकेच स्वागत होत असते. साहित्यातून सामाजिक बांधीलकी दिसून येते. यासाठी लेखकांनी जगातील सर्व भाषांतील साहित्य वाचले पाहिजे. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर यांनी लेखक, विचारवंतांची जडणघडण ही मातीतूनच होत असते, त्यासाठी परखडपणे लेखन करून समाजाला प्रेरित करावे, असे आवाहन केले.

मराठी विभागप्रमुख प्रा. बी. के. गोसावी यांनी प्रास्ताविक केले. परिचय प्रा. डॉ. श्रुती जोशी यांनी करुन दिला. वाङ्मय विभागप्रमुख प्रा. डॉ. दीपक तुपे यांनी स्वागत केले. इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ. पी. ए. पाटील यांनी आभार मानले.

टॅग्स :goaगोवाkolhapurकोल्हापूर